Sunetra Pawar
sakal
बारामती : पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी या मुळे हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.