Uruli Kanchan Election : उरुळी कांचनचा नवा सरपंच कोण? ओबीसी विरुद्ध मराठा लढत की बिनविरोध निवड याकडे साऱ्यांचे लक्ष!

Sarpanch Election : उरुळी कांचनच्या सरपंच पदाचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर नव्या सरपंच निवडीबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. ओबीसी विरुद्ध मराठा लढत की बिनविरोध निवड, याकडे गावाचे लक्ष लागले आहे.
Village Politics Intensifies Ahead of Panchayat Term End

Village Politics Intensifies Ahead of Panchayat Term End

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : उरुळी कांचनच्या सरपंच ऋतुजा कांचन यांनी राजीनामा दिल्याने या पदावर कोण व किती दिवसांसाठी आरुढ होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.ओबीसी विरुद्ध मराठा लढत का ? बिनविरोध निवड याबाबत सगळ्यांना औत्सुक्य! याबाबत वेगवेगळ्या चर्चा आणि बैठकांना जोर आला असल्याचे चित्र उरुळी कांचन मध्ये पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com