Vitthal Ban Cleanliness Drive : ‘विठ्ठल बन’ डाळींब येथे १६० ग्रामदूतांनी २ तासांत ६ टन कचरा हटवून मंदिर परिसर चकाचक

उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान, ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन व स्थानिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून १६० ग्रामदूतांनी २ तासांत ६ टन कचरा हटवून ‘विठ्ठल बन’ डाळींब परिसर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी केला
Vitthal Ban Dalimb cleanliness drive by 160 volunteers collected 6 ton garbage in two hours

Vitthal Ban Dalimb cleanliness drive by 160 volunteers collected 6 ton garbage in two hours

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : प्रती पंढरपूर श्री क्षेत्र “विठ्ठल बन” डाळींब झाले २ तासात चकाचक !ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे स्वच्छता सेवा अभियान. १६० ग्रामदूतानी सुमारे ६ टन कचरा गोळा करून परिसरातून उचलून नेत मंदिर परिसर केला चकाचक.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com