

Infrastructure Delay: Culvert Bridge Work at Walunjnagar Halts for Past One Year
Sakal
पारगाव : वाळुंजनगर ता. आंबेगाव येथील बेलवटीवस्ती ओढ्यावरील साकव पुलाचे काम गेले एक वर्षापासून अपुर्ण अवस्थेत बंद पडले आहे. पावसाळा काही दिवसावर आला आहे पाऊस पडल्यानंतर ओढ्याला पाणी चालु झाल्यास परिसरातील नागरिकांना शेतात मशागतीसाठी किंवा शेतमालाची वहातुक करण्यासाठी गैरसोय होणार आहे त्यामुळे साकव पुलाचे काम तातडीने पुर्ण करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.