Ambegaon Farmers: वाळुंजनगर साकव पुलाचे काम वर्षभर ठप्प; पावसाळ्याआधी शेतकऱ्यांची वाढती गैरसोय

वाळुंजनगर साकव पुलाचे काम वर्षभर प्रलंबित; पावसाळ्याआधी पूर्णत्वाची ग्रामस्थांची तातडीची मागणी
Infrastructure Delay: Culvert Bridge Work at Walunjnagar Halts for Past One Year

Infrastructure Delay: Culvert Bridge Work at Walunjnagar Halts for Past One Year

Sakal

Updated on

पारगाव : वाळुंजनगर ता. आंबेगाव येथील बेलवटीवस्ती ओढ्यावरील साकव पुलाचे काम गेले एक वर्षापासून अपुर्ण अवस्थेत बंद पडले आहे. पावसाळा काही दिवसावर आला आहे पाऊस पडल्यानंतर ओढ्याला पाणी चालु झाल्यास परिसरातील नागरिकांना शेतात मशागतीसाठी किंवा शेतमालाची वहातुक करण्यासाठी गैरसोय होणार आहे त्यामुळे साकव पुलाचे काम तातडीने पुर्ण करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com