

Civil Services Exam: Why Maharashtra Lags Behind and How to Improve Success Rate
sakal
पुणे: नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील उमेदवारांनी यंदाही लक्षणीय यश मिळवले, तरीही राज्याचा एकूण वाटा अद्याप सहा टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिला. महाराष्ट्रासारख्या उच्च शिक्षण, औद्योगिक प्रगती आणि शहरीकरणात आघाडीवर असलेल्या राज्याकडून अधिक प्रतिनिधित्वाची अपेक्षा असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.