UPSC Maharashtra: ‘यूपीएससी’त टक्का वाढणार कधी?; नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्राचा वाटा सहा टक्क्यांपर्यंतच मर्यादित, टक्का वाढवण्यासाठी काय गरजेचे?

challenges faced by UPSC aspirants in rural maharashtra: यूपीएससीत महाराष्ट्राचा वाटा केवळ सहा टक्क्यांवर स्थिर; उत्तर भारतासारखी स्पर्धात्मक ‘इकोसिस्टम’, दर्जेदार मार्गदर्शन व अर्थसाह्याची तातडीची गरज अधोरेखित
Civil Services Exam: Why Maharashtra Lags Behind and How to Improve Success Rate

Civil Services Exam: Why Maharashtra Lags Behind and How to Improve Success Rate

sakal

Updated on

पुणे: नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील उमेदवारांनी यंदाही लक्षणीय यश मिळवले, तरीही राज्याचा एकूण वाटा अद्याप सहा टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिला. महाराष्ट्रासारख्या उच्च शिक्षण, औद्योगिक प्रगती आणि शहरीकरणात आघाडीवर असलेल्या राज्याकडून अधिक प्रतिनिधित्वाची अपेक्षा असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com