Crop Insurance : आजचा एक निर्णय शेतकऱ्यांचं मोठं नुकसान टाळू शकतो; शासनाचा ‘तो’ विमा अजून घेतला नसेल तर…

PMFBY : प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2025-26 साठी नोंदणी सुरू झाली आहे. शेतकरी 31 डिसेंबरपर्यंत कमी प्रीमियममध्ये आपली पिके नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित करू शकतात.
Crop Insurance

Crop Insurance

Sakal 

Updated on

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : रब्बी हंगाम सुरू होताच शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. आपल्याकडे शेती मोठ्या प्रमाणात हवामानावर अवलंबून आहे. कधी गारपीट, कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ, या सर्व घटनांमुळे पिकांचे नुकसान होण्याचा धोका नेहमीच असतो. पण आता काळजी करण्याची गरज नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com