

Crop Insurance
Sakal
Pradhan Mantri Fasal Bima Yojana : रब्बी हंगाम सुरू होताच शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. आपल्याकडे शेती मोठ्या प्रमाणात हवामानावर अवलंबून आहे. कधी गारपीट, कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ, या सर्व घटनांमुळे पिकांचे नुकसान होण्याचा धोका नेहमीच असतो. पण आता काळजी करण्याची गरज नाही.