Geopolitical tensions: भू-राजकीय तणाव आणि भारताला संधी, जागतिक राजकारणातले वाद आपल्याला फायद्याचे ठरतायत का?

Opportunities for India:रशिया-युक्रेन युद्ध, इराण-इस्राईल युद्ध यामुळे भू-राजकीय तणाव वाढला आहे. या अस्थिरतेमुळे भारताला मात्र काही फायदे होत आहेत.
भू-राजकीय अस्थिरतेचे जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होतात.
भू-राजकीय अस्थिरतेचे जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होतात.ई सकाळ
Updated on

अपूर्वा जोशी आणि मयूर जोशी

apurvapj@gmail.com

सध्या रशिया-युक्रेन युद्ध, इराण-इस्राईल युद्ध यामुळे भू-राजकीय तणाव वाढला आहे. त्यामुळे विविध देशांच्या आर्थिक, व्यापारी संबंधांवर परिणाम होत असून, या अस्थिरतेमुळे भारताला मात्र काही फायदे होत आहेत.

अमेरिकेसारख्या महासत्तांनी चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतात उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

यासह अनेक संधी भारताला उपलब्ध होत आहेत, त्यामुळे जगातील वेगवान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाणारी भारतीय अर्थव्यवस्था अशा आव्हानात्मक परिस्थितीतही आपला वेग टिकवून ठेवण्यात यश मिळवू शकेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com