‘जीएसटी-२’ जय हो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार GST रचनेत बदल करत आता दोनच टप्पे ठेवण्यात आले असून, २२ सप्टेंबरपासून अनेक वस्तूंवरील कर दर कमी होतील, व्यापाऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी ही मोठी दिलासा देणारी सुधारणा ठरणार आहे.
GST in India

GST in India

Sakal

Updated on

अॅड. गोविंद पटवर्धन - ज्येष्ठ करसल्लागार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी वस्तू आणि सेवा कर अर्थात ‘जीएसटी’ रचनेतील बदलाची सुवार्ता दिली. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांच्या आयातशुल्कवाढीने ‘जीएसटी-२’ चर्चेला म्हणावे तसे स्थान मिळाले नव्हते. मात्र, तीन सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेने कररचनेत काही महत्त्वाचे बदल केले असून, त्याचे परिणाम काय होतील, हा चर्चेचा विषय आहे. आता जीएसटीचे दोनच टप्पे ठेवले आहेत, त्यामुळे वादाचे विषय कमी होतील, त्यामुळे ते स्वागतार्ह आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com