

Labour Law 2025
esakal
केंद्र सरकारने २९ जुने कामगार कायदे रद्द करून त्याजागी चार नव्या कामगार संहिता २१ नोव्हेंबर २०२५ पासून देशभरात लागू केल्या आहेत. या ऐतिहासिक सुधारणांमुळे देशातील सुमारे ५० कोटी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत. नोकरीची हमी, वेळेवर पगार, सामाजिक सुरक्षा आणि महिलांना सर्व क्षेत्रांत समान संधी असे अनेक फायदे या कायद्यांमुळे मिळणार आहेत.