Investment Planning: गुंतवणुकीत एक्झिट स्ट्रॅटेजी नसलेल्या गुंतवणूकदारांवर का येते पश्चात्तापाची वेळ?

Investment Strategy: आपल्याकडे सामान्यतः लोक गुंतवणुक करत असताना त्यातून बाहेर कसे आणि कधी पडायचे याचा विचार करत नाहीत. त्यामुळे आशा गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो.
Investment Planning: Why Investors Without an Exit Strategy Often Regret Later

Investment Planning: Why Investors Without an Exit Strategy Often Regret Later

eSakal

Updated on

Investment Exit Planning: भारतातील तेजीत असलेल्या इक्विटी आणि म्युच्युअल फंड बाजारामध्ये, गुंतवणूकदार अनेकदा 'कधी गुंतवणूक करावी' या विचारात मग्न असतात, पण 'कधी बाहेर पडावे' याचे नियोजन क्वचितच करतात. ही एक अशी चूक आहे जिने मार्केट क्रॅशपेक्षाही जास्त संपत्तीचे नुकसान केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com