

El Niño Alert! This Government Crop Insurance Scheme Could Save Farmers from Massive Losses
eSakal
Crop insurance for Farmers: भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. देशातील करोडो शेतकरी शेतीतील उत्पन्नावर अवलंबून आहेत. मात्र, जर कधी नैसर्गिक आपत्ती आली तर मात्र शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागते. अशा परिस्थितीत, प्रधानमंत्री यंदाशेतकऱ्यांसाठी एक आर्थिक सुरक्षा कवच म्हणून ओळखले जाते. कारण ही योजना पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवते.