मनोज ‘भारत’कुमार : बॉलिवूडने जागवलेला राष्ट्रवाद

बॉलीवूडमधून देशभक्तीचं बीजारोपण करणारे ‘भारत’ मनोजकुमार यांचा राष्ट्रवादी विचार १९६२ च्या युद्धापासून आणीबाणीपर्यंत काळात चित्रपटांतून ठसठशीतपणे दिसतो.
Manoj Kuma
Manoj Kumarsakal
Updated on

हा लेख ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांना आदरांजली वाहणारा नसून १९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धापासून ते १९७५पर्यंतच्या आणीबाणीपर्यंतच्या काळात देश संकटात असताना त्यांनी देशभक्ती प्रज्वलित करण्यासाठी चित्रपटांच्या माध्यमातून कशी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यावर भाष्य करणारा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com