Mumbai Housingsakal
संपादकीय
चाळींकडून सदनिकांकडे...
वरळी बी.डी.डी. चाळींच्या पुनर्वसनात ५४६ कुटुंबांना ५०० चौरस फूट सदनिकांचा लाभ. मुंबईत नागरिकांना जमीन, प्रकाश आणि आकाश मिळणे आवश्यक आहे.
राजधानी मुंबई
झोपडपट्टी आणि चाळींच्या कोंदट वातावरणात जगणाऱ्या लाखो मुंबईकरांना त्यांच्या हक्काचा निवारा देताना जमीन, प्रकाश आणि आकाश मिळावे, हीच किमान अपेक्षा असते. शहर नियोजन आणि विकास म्हणजे सिमेंटची उभी जंगले नव्हेत, याचा विचार होण्याची आवश्यकता आहे.

