अग्रलेख - पर्वतांचे अरण्यरुदन

गेल्या काही वर्षांत विकासाच्या नावाखाली अतिवेगाने होणारे शहरीकरण, खाणकाम यांमुळे या संवेदनशील क्षेत्राला धोका निर्माण झाला आहे.
Aravalli Mountains and Ecological Importance

Aravalli Mountains and Ecological Importance

Sakal

Updated on

जगातील सर्वांत जुन्या पर्वतरांगांमध्ये समावेश असलेल्या अरावलीची भारताच्या विद्यमान भौगोलिक रचनेत महत्त्वाची भूमिका आहे. दिल्ली, राजस्थान, हरियाना, पश्चिम उत्तर प्रदेश आणि गुजरातचा समावेश असलेल्या वायव्य भारताला आठशेहून अधिक किलोमीटर लांबीची अभेद्य तटबंदी लाभलेल्या अरावली पर्वतरांगांवर ओढवलेल्या संकटावरुन निर्माण झालेला प्रश्न म्हणजे विकास आणि पर्यावरणसंरक्षण यातील संघर्षाचे ज्वलंत उदाहरण. बेकायदा खाणकाम, जंगलतोड आणि अनियंत्रित बांधकाम थांबवून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग असलेल्या अरावलीमध्ये खाणकाम होऊ शकत नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाने १९९२मध्ये दिलेला निर्णय आजगायत कायम आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com