Wed, May 18, 2022
राजीव गांधी यांच्या १९९१ मध्ये झालेल्या अमानुष हत्येनंतर सहा-सात वर्षे राजकीय विजनवासात गेलेल्या सोनिया गांधी यांनी १९९८ मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला पराभवालाच सामोरे जावे लागले होते. त्यास आता जवळपास अडीच दशकांचा कालावधी उलटून गेला आहे आणि मध्यंतरीचा १० वर्षांचा सत्तेचा काळ सोडला तरी नंतरच्या
बॅडमिंटन हा खेळ प्रामुख्याने वैयक्तिक, अगदी ‘टेनिस’सारखा. पण त्याला जेव्हा सांघिक खेळाचे स्वरूप येते, तेव्हा बात न्यारीच असते. एकमेका स
भारताच्या राजकीय अवकाशात मोठे स्थित्यंतर घडवून आणणाऱ्या २०१४ मधील लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या तेव्हा देशात महागाई शिगेला पोहचली होती.
बेभरवशाचे हवामान आणि बेभरवशाची शेती हे आपल्या जगण्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्याला शरणागत राहूनच सगळे नियोजन करावे लागते. या आस्मानी प
अखेर ब्रिटिश आमदानीने लागू केलेल्या ‘देशद्रोहा’संबंधातील वादग्रस्त कलमाच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे आजवरच्य
प्रजाहितदक्ष सत्ताधाऱ्यांना जनता खांद्यावर घेऊन मिरवते, मान-सन्मान देते. देवत्वपदीही बसवते. मात्र तेच जेव्हा जनहिताला पायदळी तुडवतात, स
अवघ्या दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत काँग्रेससह देशातील बहुतेक प्रमुख पक्ष चाचपडत असताना ‘आम आदमी पार्टी’न
MORE NEWS

अग्रलेख
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांची प्रक्रिया येत्या १५ दिवसांत सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे ओबीसी आरक्षणासंबंधातील विविध पक्षांची राजकीय समीकरणे विस्कटली आहेत. मात्र, त्यामुळे आता या निवडणुका पुढच्या दीड-दोन महिन्यांत होतील, असे कोणास वा
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांची प्रक्रिया येत्या १५ दिवसांत सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे ओबीसी आरक्षणासंबंधातील विविध पक्षांची राजकीय समीकरणे विस्कटली आहेत.
MORE NEWS

अग्रलेख
आपल्याकडील तुरुंग काही वर्षांपासून कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे ओसंडताहेत. गुन्हेगार आणि गुन्हेगारी यांचे कोणत्याच समाजात कदापिही समर्थन होऊ शकत नाही. त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. परंतु आधी गुन्हा सिद्ध व्हायला हवा. त्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी जी न्यायप्रक्रिया आवश्यक असते, ती जर वे
आपल्याकडील तुरुंग काही वर्षांपासून कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे ओसंडताहेत. गुन्हेगार आणि गुन्हेगारी यांचे कोणत्याच समाजात कदापिही समर्थन होऊ शकत नाही.
MORE NEWS

अग्रलेख
शत्रूच्या प्रदेशावर आग ओकणारी शस्त्रास्त्रे, तेथील वेगवेगळ्या संरचना उद्ध्वस्त करणारी क्षेपणास्त्रे, तोफगोळ्यांचा वर्षाव हे सगळे प्रत्यक्ष युद्धातले प्रकार. युक्रेनमध्ये त्याचे विदारक दर्शन सध्या घडते आहे आणि तेथील सर्वसामान्य जनतेची विलक्षण होरपळ सुरू आहे. ज्या युरोपने दोन महायुद्धांची झळ
शत्रूच्या प्रदेशावर आग ओकणारी शस्त्रास्त्रे, तेथील वेगवेगळ्या संरचना उद्ध्वस्त करणारी क्षेपणास्त्रे, तोफगोळ्यांचा वर्षाव हे सगळे प्रत्यक्ष युद्धातले प्रकार.
MORE NEWS

अग्रलेख
महाराष्ट्र दिनी या राज्याचा कौतुक सोहळा एकीकडे पार पडत असतानाच, राज्यात राजकीय रण पेटल्याचे चित्र उभे राहणे, हे कोणत्याच पक्षाला शोभा देणारे नव्हते. खरे तर या शुभदिनाचा मुहूर्त साधून स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्राच्या पुढच्या प्रगतीचा आलेख रेखाटला गेला असता, तर या दिन
महाराष्ट्र दिनी या राज्याचा कौतुक सोहळा एकीकडे पार पडत असतानाच, राज्यात राजकीय रण पेटल्याचे चित्र उभे राहणे, हे कोणत्याच पक्षाला शोभा देणारे नव्हते.
MORE NEWS

अग्रलेख
प्रखर लढा देऊन मराठी माणसाने ‘संयुक्त महाराष्ट्र’ हे मराठी भाषकांचे स्वतंत्र राज्य मिळवले, त्यास आज सहा दशके उलटली आणि उद्याच्या रविवारी या राज्याचा आणखी एक ‘वर्धापन दिन’ हाच मराठी माणूस उत्साहाने साजरा करणार आहे. मात्र, आजमितीला रूढार्थाने ‘ज्येष्ठ’ या पदवीला पोचलेल्या या राज्याची प्रकृती
प्रखर लढा देऊन मराठी माणसाने ‘संयुक्त महाराष्ट्र’ हे मराठी भाषकांचे स्वतंत्र राज्य मिळवले, त्यास आज सहा दशके उलटली आणि उद्याच्या रविवारी या राज्याचा आणखी एक ‘वर्धापन दिन’ हाच मराठी माणूस उत्साहाने साजरा करणार आहे.
MORE NEWS

अग्रलेख
देशावर पुनश्च एकवार कोरोनाचे संकट घोंगावण्याची चिन्हे दिसू लागल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आयोजित केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत देशातील इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित झाल्याने एकच वादळ उठले आहे. बिगर-भाजप सरकारांनी केंद्र सरकारच्या आवाहनानुसार पेट्रोल तसेच डिझेल यावरील
देशावर पुनश्च एकवार कोरोनाचे संकट घोंगावण्याची चिन्हे दिसू लागल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आयोजित केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत देशातील इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित झाल्याने एकच वादळ उठले आहे.
MORE NEWS

अग्रलेख
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) प्राथमिक भागविक्रीची प्रक्रिया सुरू झाली असून, आर्थिक सुधारणांचा जो प्रवास १९९१ नंतर भारताने सुरू केला, त्या वाटचालीतील हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल. त्यासंबंधीच्या घोषणेमुळे इतिहासाचे एक आवर्तन पूर्ण झाले आहे. रूळ बदलताना जसा खडखडाट होतो, तसा
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) प्राथमिक भागविक्रीची प्रक्रिया सुरू झाली असून, आर्थिक सुधारणांचा जो प्रवास १९९१ नंतर भारताने सुरू केला, त्या वाटचालीतील हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल.
MORE NEWS

अग्रलेख
एलॉन मस्क या उद्योगपतीच्या आकांक्षांचा वारू किती वेगाने धावतो आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा ट्विटर ही समाजमाध्यम कंपनी विकत घेण्याच्या निर्णयावरून आला. माहिती आणि विचारांचे मुक्त वहन करणाऱ्या समाजमाध्यमांचा प्रभाव पाहता ट्विटरने अक्षरशः सारे जग कवेत घेतले आहे, असे म्हटले जाते. मंगळावर किंव
एलॉन मस्क या उद्योगपतीच्या आकांक्षांचा वारू किती वेगाने धावतो आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा ट्विटर ही समाजमाध्यम कंपनी विकत घेण्याच्या निर्णयावरून आला.
MORE NEWS

editorial-articles
जगभरात उजव्या शक्ती प्रबळ होताना दिसत आहेत. अशा वातावरणात झालेल्या फ्रान्सच्या अध्यक्षीय निवडणुकीत अतिउजव्या मरीन ली पेन यांनी विद्यमान अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यापुढे चांगलेच आव्हान निर्माण केले होते.editorial article writes france emmanuel macron chairman politics pjp78अग्रलेख : आव्हानात्मक
जगभरात उजव्या शक्ती प्रबळ होताना दिसत आहेत. अशा वातावरणात झालेल्या फ्रान्सच्या अध्यक्षीय निवडणुकीत अतिउजव्या मरीन ली पेन यांनी विद्यमान अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यापुढे चांगलेच आव्हान निर्माण केले होते.
MORE NEWS

editorial-articles
समाज दिवसेंदिवस प्रगत होत चाललेला असताना, चंद्रावर जाण्याची भाषा होत असताना अजूनही बालविवाहांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. बालसंरक्षण विभागाला बालविवाह रोखण्यात यश येत असल्याच्या नोंदीवरुन आजही हे विवाह होण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे स्पष्ट होते. परंतु आजच्या प्रगत युगातही बालविवा
बालविवाह रोखण्यात राज्यभरात सोलापूर आघाडीवर
MORE NEWS

editorial-articles
जागच्या जागी आणि तडकाफडकी न्याय, ही कल्पना वरकरणी कितीही आकर्षक वाटली तरी त्यात अंतर्भूत असलेले धोके दूरगामी दुष्परिणाम घडवतात आणि लोकशाही मूल्यांनाच चिरडून टाकतात. दिल्ली महापालिकेने चालविलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेमुळे या धोक्याची चर्चा होणे स्वाभाविक आहे. गेल्या काही दिवसांपासून बुलडोझ
गेल्या रामनवमीला मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये हिंसक प्रकार घडला. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने कारवाई करून शहरातील काही इमारतींवर बुलडोझर फिरवला.
MORE NEWS

अग्रलेख
अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांत दारूण पराभव पदरी आल्यानंतर का होईना सुस्तावलेल्या काँग्रेस पक्षाने किमान डोळे उघडून पुढच्याच वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी काही ठोस रणनीती आखण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू केली आहे! भारतीय लोकशाहीसाठी हे एक सुचिन्हच आहे; कारण गेल्या दोन लोकसभा निवडणु
सुस्तावलेल्या काँग्रेस पक्षाने किमान डोळे उघडून पुढच्याच वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी काही ठोस रणनीती आखण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू केली आहे.
MORE NEWS

अग्रलेख
कोरोनामुळे ओढवलेल्या संकटातून सावरू पाहात असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेला रशिया- युक्रेन युद्धाने पुन्हा घायाळ केले आहे आणि त्याची होरपळ महागाईच्या रूपाने सर्वसामान्यांना जाणवू लागली असल्याने त्यांची जगण्याची लढाईदेखील तीव्र झाल्याचे दिसते. निमित्ते वेगवेगळी असतील; पण चलनवाढीचा आलेख २०२०नं
रिझर्व्ह बॅंकेने या काळात विकासदराची गती वाढविण्याला प्राधान्य दिल्याने चलनवाढ नियंत्रणाचा मुद्दा साहजिकच मागे पडला.
MORE NEWS

अग्रलेख
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम हाती घेतल्यापासून या महाराष्ट्रदेशी एकच कलकलाट सुरू झाला आहे! या ‘आवाज की दुनिया’मध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी आपलाही आवाज लावला आणि हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर सारेच नेते तसेच त्यांच
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम हाती घेतल्यापासून या महाराष्ट्रदेशी एकच कलकलाट सुरू झाला आहे!
MORE NEWS

editorial-articles
नअस्कार! समवसरण हा किती सुंदर शब्द आहे, नै! हा शब्द उच्चारताना एकदाही ओठाला ओठ (स्वत:चेच) न लागल्यानं लिपस्टिकदेखील बिघडत नाही. समवसरण म्हंजे काय? असा प्रश्न तुम्ही विचाराल. तर (आमच्या) पुण्यात त्याचा अर्थ ‘एक प्रकारचे अँफीथिएटर’ असा होतो. असे सुंदर अँफीथिएटर जे की लॉ कॉलेज रोडवर ‘बॅरिस्टा
नअस्कार! समवसरण हा किती सुंदर शब्द आहे, नै! हा शब्द उच्चारताना एकदाही ओठाला ओठ (स्वत:चेच) न लागल्यानं लिपस्टिकदेखील बिघडत नाही.
MORE NEWS

अग्रलेख
सुग्रास पंचपक्वान्नाचे जेवण झाल्यानंतर पूर्णविरामाच्या मसालेपानासाठी पोटात थोडी जागा असतेच. ही भोजनोत्तर मुखशुद्धी पचनालाही साह्यभूत ठरते. पण म्हणून कोणी भोजनापूर्वीच पानपट्ट्या मुखात सारुन बसले तर त्याला काय म्हणायचे? आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या उदगीरच्या ९५व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच
सुग्रास पंचपक्वान्नाचे जेवण झाल्यानंतर पूर्णविरामाच्या मसालेपानासाठी पोटात थोडी जागा असतेच. ही भोजनोत्तर मुखशुद्धी पचनालाही साह्यभूत ठरते.
MORE NEWS

अग्रलेख
देशभरात परंपरेने रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होत असते. यानिमित्ताने ठिकठिकाणी मिरवणुका, रथयात्रा निघतात. मात्र, यावर्षी गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि झारखंड या राज्यात याप्रसंगी निघालेल्या मिरवणुकांवेळी घडलेल्या हिंसक घटनांनी उत्सवाला गालबोट लागले. उत्साहावर विरजण पडले. मुळात अश
रविवारी मध्य प्रदेशातील खरगोन येथे संतप्त झालेल्या जमावाने किमान दहा घरे जाळून टाकली. हाणामारीत अनेक जण घायाळही झाले. त्यानंतर प्रशासनाने तेथे संचारबंदी जारी करणे, हे समयोचितच होते.
MORE NEWS

अग्रलेख
भारतासारख्या विविधतेने नटलेल्या बहुभाषिक तसेच बहुधर्मीय देशाला एकसंध राखण्याचे काम स्वातंत्र्यानंतर हिंदी सिनेमा आणि क्रिकेट यांनी केले, असे म्हटले जात असले तरी हिंदी ही काही भारतातील बहुसंख्यांकाची बोलीभाषा नाही. भारतात सर्वसाधारणपणे ४३.४६ टक्के लोकांची मातृभाषा हिंदी आहे, असा २०११ मध्ये
भारतासारख्या विविधतेने नटलेल्या बहुभाषिक तसेच बहुधर्मीय देशाला एकसंध राखण्याचे काम स्वातंत्र्यानंतर हिंदी सिनेमा आणि क्रिकेट यांनी केले, असे म्हटले जात असले तरी हिंदी ही काही भारतातील बहुसंख्यांकाची बोलीभाषा नाही.
MORE NEWS

अग्रलेख
लोकशाहीविषयी कळवळा दाखवायचा, न्यायव्यवस्थेवर विश्वासाची भाषा करायची आणि नेमके त्याच्या विपरित वर्तन करायचे, या दांभिकपणाची किंमत कधी ना कधी मोजावीच लागते. मग ते कुठल्याही देशात घडलेले असो. खुर्चीवरून खाली ओढण्यात आलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना ती ४५ महिन्यांतच मोजावी लागली. य
लोकशाहीविषयी कळवळा दाखवायचा, न्यायव्यवस्थेवर विश्वासाची भाषा करायची आणि नेमके त्याच्या विपरित वर्तन करायचे, या दांभिकपणाची किंमत कधी ना कधी मोजावीच लागते.
MORE NEWS

अग्रलेख
‘गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी’ असे ब्रीद घेऊन महाराष्ट्रात स्थापन झालेल्या एसटी महामंडळाचे या राज्यातील जनमाणसाशी जिव्हाळ्याचे नाते जुळलेले आहे. राज्याच्या डोंगर-दऱ्यात आणि दऱ्या-कपारीत वसलेली अनेक छोटी गावे तसेच पाडे येथे जगणे भाग असलेल्या जनतेला एसटी हाच मोठा आधार आहे. एसटी बसमधून
‘गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी’ असे ब्रीद घेऊन महाराष्ट्रात स्थापन झालेल्या एसटी महामंडळाचे या राज्यातील जनमाणसाशी जिव्हाळ्याचे नाते जुळलेले आहे.