Latest & Breaking Marathi Headlines News | Headlines from Maharashtra, Mumbai & Pune | अग्रलेख at eSakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Editorial Articles News

Vice Chancellor
कुलगुरूंपुढील खरे आव्हान हे विद्यापीठांमध्ये पुनश्च ज्ञानप्रवण वातावरण निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना मूलभूत संशोधनास उद्युक्त करणे, हे आहे.मुंबई तसेच पुणे या महाराष्ट्रातील एकेकाळी ख्यातकीर्त असलेल्या दोन विद्यापीठांच्या राष्ट्रीय स्तरावरील ‘नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क’मध्ये (एनआयआरएफ) झालेल्या घसरणीस शैक्षणिक क्षेत्राबद्दलची आपली कमालीची अनास्था कारणीभूत
cpurt
राजद्रोह कायद्याला त्वरित निरोप द्यायला हवा; परंतु विधी आयोग नेमकी त्याविरोधात शिफारस करीत आहे.भारतीय दंडसंहितेतील १३० वर्षे जुन्या-पुर
pushpkamal dahal and narendra modi
नेपाळ पंतप्रधानांच्या भारतभेटीने द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात आली. हे प्रयत्न स्वागतार्ह आहेत. शेजारी देशांशी
artificial intelligence
एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता नजीकच्या भविष्यात व्यापारक्षेत्राचे रुपच पालटून टाकेल, अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत.डाक आणि तार विभा
GDP Increase
जीडीपी वाढीचे चौथ्या तिमाहीचे आकडे उत्साहवर्धक आहेत. मात्र आर्थिक विकासाचा वेग कायम राखण्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज आहे. कोविडच्य
Wrestler Agitation
कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत सत्ताधाऱ्यांकडून दाखविण्यात येत असलेली संवेदनहीनता ही चिंतेची बाब आहे.भारतीय क्रीडाक्षेत्रातील विशिष्ट गैरप्
hardik pandya and mahendra singh dhoni
‘आयपीएल’ हा क्रिकेटचा ऊरुस आहे, तिथे पैशांचा पाऊस धुवांधार कोसळतो. त्या पावसात ‘आयपीएल’शी संबंधित तमाम घटक सुखनैव चिंब होत असतात. अखेरच
MORE NEWS
Manipur
editorial-articles
विश्‍वासाला गेलेला तडा आणि हितसंबंधाला आलेली बाधा यामुळे मणिपूरमधील जमातींमध्ये संघर्ष पेटला आहे. तिथे शांतता स्थापन करणे आणि सर्व घटकांचे हित जपणे या दृष्टीने पावले पडली पाहिजेत.मणिपूरमधील वातावरण गेल्या महिनाभरापासून हिंसाचार आणि त्यातून होणाऱ्या विस्थापनाने गढूळ बनले आहे. खरे तर मागच्या
विश्‍वासाला गेलेला तडा आणि हितसंबंधाला आलेली बाधा यामुळे मणिपूरमधील जमातींमध्ये संघर्ष पेटला आहे.
MORE NEWS
Medicine
editorial-articles
गरज नसताना अतिरिक्त औषधे विकत घ्यायला लागणे म्हणजे पैशाचा अपव्यय आणि भुर्दंडच आहे. त्यामुळे औषधाच्या पूर्ण पट्टीऐवजी सुट्या गोळ्या विकत घेण्याच्या दृष्टीने पडत असलेली पावले स्वागतार्ह आहेत.
गरज नसताना अतिरिक्त औषधे विकत घ्यायला लागणे म्हणजे पैशाचा अपव्यय आणि भुर्दंडच आहे.
MORE NEWS
New Parliament Building
editorial-articles
नव्या संसद भवनाच्या उद्‌घाटनावरून सत्ताधारी आणि विरोधकातल्या मतभेदाने भविष्यातील संवादाचे सूर कसे असतील, याची चुणूक दिसत आहे. संवादाचा सेतू बांधत साधकबाधक चर्चेसाठी उभय बाजूंनी त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.आपले सध्याचे संसद भवन ही ब्रिटिशकालीन देखण्या इमारतींपैकी ऐतिहासिक वास्तू आहे. य
नव्या संसद भवनाच्या उद्‌घाटनावरून सत्ताधारी आणि विरोधकातल्या मतभेदाने भविष्यातील संवादाचे सूर कसे असतील, याची चुणूक दिसत आहे.
MORE NEWS
Mahavikas Aghadi
editorial-articles
महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावरून दंड थोपटणे सुरू झाले आहे. तथापि, एकीचे बळच सत्तेपर्यंत नेऊ शकते, हे कर्नाटकातील निकालाने दाखवून दिले आहे, हे विसरून चालणार नाही.महाराष्ट्रातील मुंबई-पुणे इत्यादी अनेक महत्त्वाच्या महापालिका तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या
महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावरून दंड थोपटणे सुरू झाले आहे.
MORE NEWS
Rupees 2000 rupees
editorial-articles
नोटाबंदीच्या धक्क्यातून जनता अद्याप पुरती सावरलेली नाही. त्यातच दोन हजाराच्या नोटा जमा करण्याबाबत जाहीर झालेल्या निर्णयामुळे संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.बद्द वाजणारे नाणे चलनातून आपोआप बाद होते, असे कोणे एके काळी म्हटले जात असे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा वर्षांपूर्व
नोटाबंदीच्या धक्क्यातून जनता अद्याप पुरती सावरलेली नाही. त्यातच दोन हजाराच्या नोटा जमा करण्याबाबत जाहीर झालेल्या निर्णयामुळे संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
MORE NEWS
narendra modi and zelensky
editorial-articles
संयुक्त राष्ट्रांनी आतापर्यंतच्या वाटचालीत मोठे योगदान दिले. तथापि, बदलत्या जागतिक समीकरणातून उद्भवणारे प्रश्‍न आणि युद्धांसारख्या प्रसंगावर सर्वमान्य तोडगा काढण्यात ही संघटना पुरेशी धमक दाखवू शकत नाही, यातून तिच्या मर्यादा स्पष्ट होत आहेत.
अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्बच्या अग्निज्वाळात हिरोशिमा भस्मसात झाले आणि दुसरे महायुद्ध संपले. मात्र, त्यानंतर जपानने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली आणि हिरोशिमादेखील पुन्हा उभे राहिले.
MORE NEWS
Bullock Cart Race
editorial-articles
शर्यतींचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्याला ‘अटी-नियम’ लागू आहेत, हे न विसरता पुन्हा मैदाने गजबजावीत, ही अपेक्षा.ज्याच्या घरात मल्ल आणि दारी खिलार जोडी नाही, तो शेतकरीच नाही, अशा आशयाचे एक जुने वचन आहे. निसर्गावलंबी शेतीधंद्यात बैल हा शेतकऱ्याचा जीवाभावाचा पार्टनरच असतो. हाडाचा शेतकरी एकवेळ
ज्याच्या घरात मल्ल आणि दारी खिलार जोडी नाही, तो शेतकरीच नाही, अशा आशयाचे एक जुने वचन आहे. निसर्गावलंबी शेतीधंद्यात बैल हा शेतकऱ्याचा जीवाभावाचा पार्टनरच असतो.
MORE NEWS
siddaramaiah
editorial-articles
निवडणूक जिंकणे, मुख्यमंत्रिपदाचे नाव निश्चित करणे या महत्त्वाच्या लढाया कर्नाटकात कॉंग्रेसने पार केल्या. आता आव्हान आहे ते उत्तम कारभार करण्याचे.कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्रीपदी डी.के.शिवकुमार यांच्या नावांची घोषणा करून काँग्रेसने कर्नाटकी घोळावर अखेर पडदा टाकला
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्रीपदी डी.के.शिवकुमार यांच्या नावांची घोषणा करून काँग्रेसने कर्नाटकी घोळावर अखेर पडदा टाकला.
MORE NEWS
Health
editorial-articles
आरोग्याच्या स्थितीबाबत सातत्याने बदलणारी मानके यामुळे सर्वसामान्यांचा काय करावे अन् काय नको, असा गोंधळ उडतो. त्यामुळे फॅशनेबल गोष्टींना बळी न पडता सारासार विवेकाने निर्णय घेणे अधिक रास्त ठरते.
आरोग्याच्या स्थितीबाबत सातत्याने बदलणारी मानके यामुळे सर्वसामान्यांचा काय करावे अन् काय नको, असा गोंधळ उडतो.
MORE NEWS
Akola Riot
editorial-articles
राज्यातील दोन ठिकाणचे हिंसक उद्रेक धोक्याचा इशारा देणारे आहेत. सरकारने आणि समाजानेही त्यांची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था स्थिती सर्वसाधारणपणे चांगली आहे. राज्यातील शांतताही बऱ्याच अंशी अबाधित आहे, ही समाधानाची बाब असली तरी या बाबतीत जराही बेसावध राहून चालण
अकोल्यात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास इन्स्टाग्रामवरील वादग्रस्त पोस्टमुळे दोन समाजात वादाला तोंड फुटले. जुने शहरातून दंगल भडकली.
MORE NEWS
aap party celebration
editorial-articles
दिल्ली सरकारचे अधिकार अबाधित ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने तेथे हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र तसेच दिल्ली या दोन राज्यांसंबंधात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या दोन स्वतंत्र निवाड्यांमुळे या देशातील राज्यपालांच्या वर्तनावर लख्ख प्रकाश
महाराष्ट्र तसेच दिल्ली या दोन राज्यांसंबंधात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या दोन स्वतंत्र निवाड्यांमुळे या देशातील राज्यपालांच्या वर्तनावर लख्ख प्रकाश पडला आहे.
MORE NEWS
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Supreme Court Hearing
editorial-articles
अध्यक्षांचे सार्वभौमत्व मान्य करण्याची अत्यंत आदर्शवादी अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. त्यातून व्यक्त झालेली अपेक्षा पूर्ण होते का, हे आता लवकरच कळेल. महाराष्ट्रात घडलेल्या सत्तांतराच्या प्रक्रियेतील अनेक बाबी कायद्याला सोडून झाल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण गांभीर्याने व
अध्यक्षांचे सार्वभौमत्व मान्य करण्याची अत्यंत आदर्शवादी अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. त्यातून व्यक्त झालेली अपेक्षा पूर्ण होते का, हे आता लवकरच कळेल.
MORE NEWS
Movie
editorial-articles
कोणाच्या अभिव्यक्तीवर बंदीच्या मार्गाने गदा आणणे योग्य नाही. मात्र चित्रपटातील ज्या गोष्टी अवास्तव असतील, त्याबाबत समाजाला जागरूक करीत राहणे आवश्यक आहे.कलाक्षेत्रातील चित्रपटासारखे प्रभावी माध्यम राजकीय कारणांसाठी कसे वेठीला धरले जाते, याचे दर्शन सध्या घडते आहे. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपट
कलाक्षेत्रातील चित्रपटासारखे प्रभावी माध्यम राजकीय कारणांसाठी कसे वेठीला धरले जाते, याचे दर्शन सध्या घडते आहे. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरुन सध्या देशभर जो राजकीय धुरळा उडाला आहे.
MORE NEWS
Karnataka Congress Party
editorial-articles
कर्नाटकातील निकालाचे देशाच्या राजकारणावरही परिणाम होतील. त्यामुळे यादृष्टीनेदेखील ही रणधुमाळी महत्त्वाची आहे. अखेर गेले महिनाभर कर्नाटकात सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी संपली ती भारतीय जनता पक्षाने शेवटच्या टप्प्यात ध्रुवीकरणाच्या दिलेल्या नाऱ्यावर. प्रचारयुद्धाचे एकूण स्वरूप पाहिले तर आरो
कर्नाटकातील निकालाचे देशाच्या राजकारणावरही परिणाम होतील. त्यामुळे यादृष्टीनेदेखील ही रणधुमाळी महत्त्वाची आहे.
MORE NEWS
Maharashtra Din
editorial-articles
राज्याची वाटचाल प्रगतिपथावर आणखी वेगाने होण्यासाठी वैचारिक स्पष्टता आणि धोरणात्मक सातत्याची गरज आहे.महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यास आज त्रेसष्ठ वर्षें होत आहेत. याचा अर्थ या राज्याने साठी ओलांडली आहे. सिंहावलोकन करून पुढच्या वाटचालीची रूपरेखा ठरविण्यासाठी हा टप्पा योग्य म्हणावा लागे
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यास आज त्रेसष्ठ वर्षें होत आहेत. याचा अर्थ या राज्याने साठी ओलांडली आहे. सिंहावलोकन करून पुढच्या वाटचालीची रूपरेखा ठरविण्यासाठी हा टप्पा योग्य म्हणावा लागेल.
MORE NEWS
Rajnath Singh
editorial-articles
चीनकडून भारताच्या बाबतीतील खोडसाळपणा नजीकच्या भविष्यात कमी होण्याची शक्यता नाही, हे गृहीत धरून भारताला धोरणे आखावी लागतील.शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेच्या निमित्ताने नवी दिल्लीत चीनच्या संरक्षणमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेत भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्ट शब्दांत
चीनकडून भारताच्या बाबतीतील खोडसाळपणा नजीकच्या भविष्यात कमी होण्याची शक्यता नाही, हे गृहीत धरून भारताला धोरणे आखावी लागतील.
MORE NEWS
ied blast by naxalite
editorial-articles
विकासयोजना तळापर्यंत पोचल्या नाहीत, याचा फायदा नक्षलवादी उठवत आहेत. या आघाडीवर सरकारने धडाक्याने काम केले तर नक्षलवादविरोधी लढाईची परिणामकारकता वाढेल. प्रभाव ओसरला, कारवाया घटू लागल्या असे वाटत असतानाच छत्तीसगडमधील अरणपूर (जि. दंतेवाडा) पोलिस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांनी घडवलेल्या आयईड
गेल्या पाच वर्षांत देशभरातील नक्षलवादी कारवायांच्या एक तृतीयांश कारवाया एकट्या छत्तीसगडमध्ये झाल्या आहेत. या कालावधीत त्याने ११९ जणांचा बळी घेतला.
MORE NEWS
parkash singh badal
editorial-articles
प्रकाशसिंग बादल यांचे राजकारण सातत्याने बेरजेचे राहिले. दीर्घकाळ त्यांनी राज्याचे समर्थपणे नेतृत्व केले. भक्कम जनाधार असलेले, जनतेची नस पुरती ओळखणारे आणि त्याचा कल लक्षात घेऊन राजकारण करणारे जे मोजके नेते देशात आहेत, त्यात शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांचे नाव अग्रक्रमाने घेता
भक्कम जनाधार असलेले, जनतेची नस पुरती ओळखणारे आणि त्याचा कल लक्षात घेऊन राजकारण करणारे जे मोजके नेते देशात आहेत, त्यात शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल.
MORE NEWS
Indian Wrestler
editorial-articles
खेळाडूंमुळे देशाची प्रतिमा उंचावत असते, हे आपण मोठ्या अभिमानाने सांगतो. पण अशा खेळाडूंना जर पदाधिकाऱ्यांकडूनच त्रास होत असेल तर त्याला काय म्हणायचे?देशातील अव्वल कुस्तीगीरांना कुस्तीच्या आखाड्याबाहेर येऊन न्यायासाठी चक्क रस्त्यावर यावे लागले. तरीही त्यांनी केलेल्या गाऱ्हाण्यांबाबत आणि गंभी
खेळाडूंमुळे देशाची प्रतिमा उंचावत असते, हे आपण मोठ्या अभिमानाने सांगतो. पण अशा खेळाडूंना जर पदाधिकाऱ्यांकडूनच त्रास होत असेल तर त्याला काय म्हणायचे?
MORE NEWS
Sudan
editorial-articles
सुदानमधील दोन लष्करी गटांच्या संघर्षात नागरिकांची मात्र होरपळ सुरू आहे. ज्या नवस्वतंत्र देशांनी आपला स्वातंत्र्यलढा केवळ परकियांना हटविण्यापुरता मर्यादित ठेवला आणि राष्ट्रउभारणीच्या इतर अंगांकडे दुर्लक्ष केले, त्यांची पुढची वाटचाल लडखडतच झाली आणि तेथे परकी सत्ताधीश जाऊन स्वकीय सत्ताधीश आले
सुदानमधील लष्कर आणि धडक कृती दल (रॅपीड सपोर्ट फोर्स) यांच्या सत्तेसाठीच्या साठमारीत देशात यादवी माजली आहे.