अस्थैर्याचे दुखणे

बांगलादेशातील परिस्थितीमुळे भारतापुढे राजनैतिक आव्हान उभे राहिले आहे. तेथे खुल्या व न्याय्य वातावरणात निवडणूक व्हावी, यासाठी भारताने आग्रह धरायला हवा. अशी निवडणूक झाली तरच तेथे स्थैर्य निर्माण होण्याची अपेक्षा करता येईल.
India-Bangladesh relations
India-Bangladesh relationsSakal
Updated on

अग्रलेख

दक्षिण आशियात सध्या जाणवत असलेली राजकीय अस्थिरता भारतासाठी राजनैतिक आव्हान आहे. बांगलादेशातील अस्थिरतेमुळेते आणखी गंभीरपणे समोर ही समस्या आली आहे. बांगलादेशातील राजकारणाने भारतविरोधी वळण घेण्याची कारणे अनेक आहेत, पण त्याचे आंतरराष्ट्रीय संदर्भही लक्षात घ्यावे लागतात. प्रत्येक देशाला आपली स्वतःची अशी ओळख असते. फार मोठी आर्थिक-लष्करी ताकद नसेल, आकाराने लहान देश असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ती ओळख ठसविण्यात अपयश येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com