कर्जमाफी हे समस्यांवरील औषध नव्हे!

शेतकरी नेत्यांनी नागपूर येथील शेतकरी आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी या मागणीवरून युती सरकारची कोंडी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. राज्य सरकारनेही काही शब्द देऊन आंदोलन तूर्तास शांत केले आहे.
Farmers Issues

Farmers Issues

sakal

Updated on

ॲड. वसंत मनकर

यापूर्वी केंद्र व राज्य सत्तेतील सरकारांनी शेतकऱ्यांची अनेकवेळा कर्जमाफी केली. मग शेतकऱ्यांचे प्रश्न का संपले नाहीत? शेतकऱ्यांच्या आत्महत्या का रोखता आल्या नाहीत? कर्जमाफी हे शेतकऱ्यांच्या समस्यांवरील औषध नाही, हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्याला सक्षम बनविण्यासाठी ठोस धोरणांची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com