

India AI Summit 2026
sakal
अनिरुद्ध सुरी
भारताचे ‘एआय भविष्य’ हे ‘एआय महासत्ता’ बनण्याबद्दल नाही, तर सर्वाधिक मानवी-केंद्रित आणि स्पर्धात्मक ‘एआय’ कल्पनाविश्व निर्माण करण्याबद्दल आहे. आणि त्यासाठी जगातील सर्वोत्तम विचारवंत आणि व्यावसायिक, तसेच हजारो ग्राहक यांचे मत ऐकून भारताने स्वतःचा मार्ग घडविणे आवश्यक आहे.