मधमाशीपालनास कृषी दर्जा मिळावा

हवामानबदल, वाढते खर्च, घटते उत्पन्न या आव्हानांशी शेतकरी झुंजतो आहे. अशा परिस्थितीत मधमाशीपालनासारख्या उपक्रमाला राज्याने कृषी दर्जा दिल्यास शेतकऱ्यांना नवी दिशा मिळेल. हा निर्णय केवळ आर्थिक लाभाचा नाही, तर सामाजिक व पर्यावरणीय क्रांती घडवून आणणारा ठरेल.
Maharashtra Recognizes Livestock as Agriculture Historic Move for Farmers

Maharashtra Recognizes Livestock as Agriculture Historic Move for Farmers

Sakal

Updated on

रवींद्र माधव साठे

दुग्धव्यवसाय, वराहपालन, शेळीपालन व कुक्कुट-पालन सारख्या पशुधन व्यवसायांना कृषी दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हा ऐतिहासिक निर्णय असून पशुधनास कृषी दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य. या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुपालनाचे महत्त्व अधोरेखित झाले. त्याचे लाभ असे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com