नद्या वाचविण्याची निर्णायक संधी

नुकतेच स्थापन झालेले ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनर्जीवन प्राधिकरण’ ही महाराष्ट्राच्या नद्यांना वाचविण्याची शेवटची संधी आहे. हे प्राधिकरण खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, सामाजिक सहभाग आणि कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. नद्यांच्या पुनर्जीवनासाठी हा निर्णायक लढा आहे. यात राजकारण आणि अर्थकारण बाजूला सारून कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे, तरच ‘विकसित महाराष्ट्र : २०४७’चे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल.
Maharashtra Rivers
Maharashtra Rivers Sakal
Updated on

डॉ. सुमंत पांडे

भारतीय राज्यघटनेत नद्यांच्या बाबतीत थेट ‘मूलभूत अधिकार’ म्हणून उल्लेख नसला, तरी कलम ४८-ए (पर्यावरण संरक्षण) आणि कलम ५१ ए(जी) (नागरिक कर्तव्य) प्रमाणे नद्या, तलाव, जलस्रोत यांचे संवर्धन राज्य आणि नागरिकांचे उत्तरदायित्व असल्याचे नमूद आहे. राज्य यादीतील प्रविष्ट १७ नुसार, नदीव्यवस्थापन हा राज्याच्या अधिकारक्षेत्रातील विषय आहे. सर्वोच्च न्यायालयाने कलम २१ (जीवनाचा हक्क) अंतर्गत स्वच्छ पाण्याचा अधिकार स्पष्ट केला आहे.  

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com