

Pannalal Suryana
sakal
उपेंद्र टण्णू
तो काळ होता आणीबाणीचा. मी त्यावेळी सहावीत होतो. जळगावच्या रेल्वे स्टेशनवर. आम्ही पुण्याला जाण्यासाठी जळगावच्या रेल्वे स्टेशनवर थांबलो होतो. तेथे एक उंचपुरा धिप्पाड साधू उभा होता. त्याने वडिलांना खुणावत त्याच्याजवळ बोलावले. वडील त्यांच्याजवळ गेले आणि ते बराच वेळ त्यांच्याशी बोलत होते.