Mumbai Language Debate: प्रभाव टिकविण्याची भूमिपुत्रांची धडपड

Raj Thackeray And Uddhav Thackeray: मराठी भाषेवर असलेले संकट आणि मुंबईतील अस्मितेचा झगडा 'आवाज मराठी' मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाला. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या क्षणापलीकडे हा मेळावा मराठी अस्तित्वाचा आवाज होता.
Raj Thackeray And Uddhav Thackeray
Raj Thackeray And Uddhav Thackeraysakal
Updated on

राजधानी मुंबई

पहिलीपासून हिंदी सक्तीसाठी काढलेले दोन्ही आदेश जनमताच्या रेट्यामुळे राज्यसरकारने मागे घेतले. त्याचा आनंद उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसह मुंबईकरांनी पाच जुलै रोजी वरळीस्थित ‘एनएससीआय डोम’मध्ये साजरा केला. त्याला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता. अर्थात त्यामागे मराठी माणसाच्या मनातील खंतही होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com