नद्या कोपल्या; कारण आपण त्यांना दुखावलं!

मराठवाड्यातील गोदावरीसह इतर नद्या मानवी हस्तक्षेपामुळे रागावल्या आहेत; पूर हा फक्त निसर्गाचा राग नाही, आपल्या बेपर्वा विकासाचा परिणाम आहे. लेखात नद्यांच्या संवर्धनासाठी उपाय सुचवले आहेत.
Marathwada Floods

Marathwada Floods

sakal

Updated on

विकास देशमुख (९८५०६०२२७५)

नागरी व्यवस्था जिथून उगम पावली, ते स्थान म्हणजे नदी. नदीमुळेच मनुष्य स्थिर झाला, सुसंस्कृत झाला. सिंधू, गंगा, गोदावरी, नाईल असो की टायग्रिस-युफ्रेटिस. अशा सगळ्या नद्यांनी जीवन फुलवलं. जगातील सर्व संस्कृतीनं नदीला ‘माय’ म्हटलं. या मायने शेतीला पाणी दिलं. भटकंती थांबवून माणसाला स्थिर केलं. गावं वसवली, शहरं उभी केली. ज्या नदीनं आपल्याला इतकं दिलं, तिच्याशी आज आपण कसं वागत आहोत, हे पाहून ती आज रागावली, कोपली, रुसली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com