प्रत्येकाचा प्रवास वेगळा

श्रावणातल्या हिरवाईत दूधसागर स्थानकावरचा थांबा आणि आईच्या अश्रूंनी सजलेला रेल्वे प्रवास, एक अविस्मरणीय अनुभव!
Monsoon Travel
Monsoon Travel Sakal
Updated on

ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com

प्रत्येक प्रवास आपल्याला काहीतरी नवा अनुभव देतो आणि कळत नकळत समृद्ध करतो. प्रवासाने माणूस शहाणा होत जातो, म्हणून ‘बारा गावचं पाणी प्यायलेला’ म्हणजे फार अनुभवी, जग पाहिलेला, दुनियादारी जाणणारा असं म्हटलं जातं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com