Empowering Farmers
Empowering FarmersSakal

बहिरेश्‍वर गावाची दूध लक्ष्मी...

करवीर तालुक्यातील बहिरेश्वर गावाने दुग्ध व्यवसायातून दरवर्षी दहा कोटींची उलाढाल करत आदर्श ग्रामीण आर्थिक विकास घडवला आहे.
Published on

कुंडलिक पाटील - sakal.kundlik@gmail.com

अगदी आठ-दहा गुंठे शेती असलेल्या अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांनी शेतीपेक्षा दुग्धपालनाचा मार्ग स्वीकारला. उसापेक्षा चारा उत्पादन करण्याला प्राधान्य दिले. बहिरेश्‍वर गावाने वेगळा मार्ग पत्करून आपला विकास तर केलाच पण करवीर तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com