- अश्विनी देव, editor@esakal.com
मराठी साहित्यात वेगवेगळे वातावरण अर्थातच व्यवसाय किंवा नोकरीमुळे निर्माण झालेले जग, तसेच विविध विषय वेगवेगळ्या फॉर्ममध्ये येत असतात. सिद्धहस्त लेखिका मृणालिनी चितळे यांनी लिहिलेली ही कादंबरी आपल्याला गिर्यारोहकांच्या आणि हिमालयाच्या विश्वात घेऊन जाते.