‘जय भवानी’ची कृतज्ञता

राजस्थानी माळी कुटुंबाने डोंबिवलीत निर्माण केलेली 'भवानी मिसळ' ही सहा दशकांची मराठी चव आणि परंपरेची लज्जतदार कथा आहे.
Bhavani Misal
Bhavani Misal Sakal
Updated on

प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com

प्रत्येक पदार्थ एका विशिष्ट समुदायाची ओळख असतो, मात्र तो बनवताना त्यात प्रेम आणि आपुलकीची भावना असेल, तर दुसऱ्या समुदायातील व्यक्तीलाही तो तितकाच लज्जतदार बनवणे जमू शकते. ‘भवानी मिसळ’ त्याचे उत्तम उदाहरण आहे. माळी कुटुंब मूळचे राजस्थानातील असले तरी महाराष्ट्रातील सहा दशकांचे वास्तव्य, अस्खलित मराठी आणि इथल्या मातीने दिलेले वैभव याची कृतज्ञता त्यांच्या बोलण्यातून जाणवते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com