Premium|Rahul Gandhi: गलवान संघर्षावरून संसदेत वाद; राहुल गांधींच्या वक्तव्यावर सरकारची प्रतिक्रिया

Galwan Clash: गलवान संघर्ष, जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकातील खुलासे आणि राहुल गांधींच्या भाषणामुळे सरकारच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चीनविरोधातील धोरण, संसदीय चर्चा टाळण्याची रणनीती आणि राजकीय नेतृत्वाची जबाबदारी हा या वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
Rahul Gandhi

Rahul Gandhi

esakal

Updated on

चर्चा टाळण्यासाठी तांत्रिकतेचा आधार घ्यायचा प्रयत्न केला जातो. तसंही संसदेतील कामकाजाच्या नियमांचे जाणकार सांगतात, की कोणतंही पुस्तक, वृत्तपत्र यातील मजकुराचा दाखला संसदेत तो कामकाजाशी सुसंगत असेल, तर देता येतो. राहुल गांधी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलत होते. साहजिकच त्यात सगळ्या विषयांचा समावेश असतो. तांत्रिकदृष्ट्या राहुल गांधी यांनी प्रकाशित न झालेल्या पुस्तकातील भाग संसदेत वाचण्याचा प्रयत्न केला ते नियमानुसार आहे का, यावर मतभेद होऊ शकतात. मात्र अशी चर्चा का झोंबते याचं कारण राजकीय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com