देशात वाढले श्रीमंत...

भारतानं गेल्या दशकात जी आर्थिक प्रगती केली, त्यामुळं देशातील श्रीमंतांची संख्या एवढी वाढली, की जागतिक कंपन्यांनी त्याची दखल घेतली.
gautam adani, mukesh ambani and shahrukh khan
gautam adani, mukesh ambani and shahrukh khansakal
Updated on

- डॉ. अनंत लाभसेटवार, saptrang@esakal.com

भारतानं गेल्या दशकात जी आर्थिक प्रगती केली, त्यामुळं देशातील श्रीमंतांची संख्या एवढी वाढली, की जागतिक कंपन्यांनी त्याची दखल घेतली. नुसतीच दखल घेतली असं नाही तर अशा लक्ष्मीधरांच्या खास गरजा व ऐशआरामी जीवनशैली याचं संवर्धन करण्यासाठी त्यांनी देशात आपलं बस्तान बसवलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com