भारताची गौरवगाथा

माधव जोशी लिखित ‘महाभारत ते भारत@२०२५’ या ५०० पानांच्या पुस्तकात भारताच्या ३५०० वर्षांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रवासाचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला आहे.
Indian History
Indian HistorySakal
Updated on

कृष्ण जोशी joshikri@gmail.com

नुकतेच माधव जोशी लिखित ‘महाभारत ते भारत@२०२५’ हे विश्वकोशीय पुस्तक प्रकाशित झाले. इतिहास, राजकारण, कला, साहित्य, आर्थिक क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि समाजकारण अशा पन्नासएक क्षेत्रांमधील भारताच्या गेल्या साडेतीन हजार वर्षांच्या प्रवासाचा लेखाजोखा आणि गौरवगाथा पाचशे पानांच्या या पुस्तकातून उलगडते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com