गा व गा डा सावरा...

अवघ्या साडेपाच महिन्यांत महाराष्ट्रात जो काही बदल घडला आहे त्याची संभावना ‘चमत्कार’ या शब्दात करणं हे भाजपच्या आणि महायुतीच्या रणनीतीचं अवमूल्यन ठरेल.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal
Updated on

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जसा लागला आहे, अगदी तसाच तो अपेक्षित होता असं कुणाला वाटलं होतं? भारतीय जनता पक्ष-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती महाराष्ट्रात केवळ सत्तेवरच येईल असं नव्हे तर, २३५ जागांचं अवाढव्य बहुमत या युतीच्या पदरात पडेल असं भाकीत कुणी छातीठोकपणे वर्तवलं होतं?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com