मनातून साकारलेला ‘मनसंवाद’

डॉ. राजेंद्र माने यांचे 'मनापासून' हे ललितगद्य लेखन वाचकांच्या अंतःकरणाला स्पर्शून जाते. संवेदनशील व्यक्तिचित्रे, सांस्कृतिक संदर्भ आणि सामाजिक भाष्याने समृद्ध असलेले हे लेखन वाचकांशी संवाद साधते.
Marathi Literature
Marathi Literature sakal
Updated on

प्रा. विश्‍वास वसेकर- editor@esakal.com

डॉ. राजेंद्र माने हे प्रथितयश लेखक असून कथा-कादंबरीच्या क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. नुकताच चपराक प्रकाशनने प्रसिद्ध केलेला त्यांचा ‘मनापासून’ हा ललितगद्याचा संग्रह हाती आला आणि हा वाङ्मयप्रकार ते उत्तमपणे हाताळू शकतात, हे सिद्ध झाले. एकाहून एक सरस असे ललितलेख यात आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com