आधुनिक काव्यजाणिवांचा आढावा

महाराष्ट्रामध्ये १८८५ ते १९२० या कालखंडात सुधारणावाद आणि राष्ट्रवाद या दोन्ही विचारप्रवाहांचा एकाच वेळी प्रभाव होता.
Pandharipande’s Critical Approach and Research Depth

Pandharipande’s Critical Approach and Research Depth

Sakal

Updated on

रोहित वाळिंबे mayur.bhave@esakal.com

महाराष्ट्राला कवींची मोठी परंपरा लाभली आहे. संत कवी आणि स्वातंत्र्यकवींपासून सुधारणा काळातील नवमहाराष्ट्राचे अग्रदूत ठरलेल्या सुधारक कवींपर्यंत सर्वांनीच मराठी साहित्याला समृद्ध केले आहे. येथील समाजमनाच्या जडण-घडणीत या कवींचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. एकीकडे या कवींनी सुधारणावादाचा पुरस्कार करत येथील समाजपुरुषाला लागलेली जुनाट विचारांची जळमटे काढून टाकण्यासाठी प्रेरणा दिली, तर दुसरीकडे मातृभूमीच्या पायातील पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्यासाठी एतद्‍देशीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com