Mumbai Food Journey

Mumbai Food Journey

Sakal

मराठी खाद्यसंस्कृतीचा समृद्ध वारसा

शिवराम गोविंद जोगळेकर यांनी १९४७ मध्ये गिरगावहून सुरू केलेले आणि १९७० मध्ये दादरमध्ये स्थलांतरित झालेले 'प्रकाश शाकाहारी उपाहार केंद्र' हे तीन पिढ्यांच्या वारसासह पौष्टिक मराठी खाद्यसंस्कृतीचा अभिमान सातासमुद्रापार पोहोचवणारे मुंबईतील एक अग्रगण्य ठिकाण आहे.
Published on

प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com

दादरमधील प्रकाश शाकाहारी उपाहार केंद्राला तीन पिढ्यांचा समृद्ध वारसा असून, मराठी खाद्यसंस्कृतीचा अभिमान जोपासणारे आहे. तिखटाचा मर्यादित वापर असलेले वेगवेगळे जिन्नस, चव, पौष्टिक, शाकाहारी आणि दिसायला आकर्षक मराठी पदार्थांची कीर्ती ‘प्रकाश’च्या माध्यमातून सातासमुद्रापार पोहोचलेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com