निवासी अभारतीय !

भारतीयांचे परदेशात स्थलांतर वाढत असून, एनआरआय बनण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु खरी समस्या आहे, आपण मनाने निवासी अभारतीय होत आहोत.
Indian Migration
Indian MigrationSakal
Updated on

अरविंद जगताप jarvindas३०@gmail.com

परदेशात स्थलांतरित होणाऱ्या भारतीयांची संख्या प्रचंड वाढत चाललीय. लाखो लोक एनआरआय होताहेत. गरीब किंवा श्रीमंत कुठल्याही आई-बापाच्या मनात आपल्या मुलाला परदेशात पाठवायचं स्वप्न आहे. अनिवासी भारतीय वाढताहेत. वाढू देत. खरी चिंता आहे, आपण मोठ्या संख्येने मनाने निवासी अभारतीय होत चाललोय?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com