Premium|Left ideology in India : डाव्या विचारसरणीचं महत्त्व संपलं आहे का?

Collapse of Soviet Union Impact : सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर जागतिक स्तरावर कमकुवत झालेला मार्क्सवाद आता भारतातही अस्तित्वाच्या लढाईत असून, केरळमधील डाव्या किल्ल्याच्या पाडावामुळे देशातील डाव्या राजकारणासमोर एक मोठे वैचारिक आणि राजकीय संकट उभे राहिले आहे, असे चित्र स्पष्ट दिसते.
Collapse of Soviet Union Impact

Collapse of Soviet Union Impact

esakal

Updated on

प्रियदर्शन - saptrang@esakal.com

मार्क्सवादाचा सर्वात मोठा आधार असलेला सोव्हिएत संघ २६ वर्षांपूर्वी कोसळला. पूर्व युरोपमधील डावे किल्ले ढासळले. चीनमध्ये साम्यवाद हा भांडवलशाहीच्या कुशीत बसलेलं मूल वाटू लागलं आहे. भारतातही मार्क्सवादाचा उदय आणि अस्ताच्या कथा जणू रोज पुन्हा लिहिल्या जात आहेत. एका बाजूला केरळचा डावा किल्ला पडला, तर दुसऱ्या बाजूला मुर्शिदाबादमध्ये लेनिन यांच्या पुतळ्यांची तोडफोड झाली.

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये म्हणजे चार मे रोजी केरळमधील ‘एलडीएफ’ (लेफ्ट डेमॉक्रॅटिक फ्रंन्ट) सरकारचा पराभव झाला. जवळपास पन्नास वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतातील कोणत्याही राज्यात डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखालचं सरकार उरलेलं नाही. त्याच संध्याकाळी भाजप मुख्यालयात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, डावी विचारसरणी ही कालबाह्य झालेली विचारधारा आहे आणि जनतेनं तिला नाकारलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kerala Election Results 2026
Left Parties Decline India
Gupta Dynasty Art and Culture
Kerala three-cornered contest
Marathi News Esakal
www.esakal.com