किल्लारी भूकंपाचा वास्तवदर्शी मागोवा

१९९३ मध्ये झालेल्या किल्लारी भूकंपानंतर शरद पवार यांनी दाखवलेली नेतृत्वाची क्षमता आणि मानवी धैर्याचे दर्शन 'धरणीमाय' मध्ये मांडले आहे. शंभराहून अधिक मृतांचे जीवन वाचवण्याच्या संघर्षाचे चित्र या कादंबरीत समर्पकपणे उमठवले आहे.
Killari Earthquake
Killari Earthquakesakal
Updated on

उदय कुलकर्णी- editor@esakal.com

नैसर्गिक आपत्ती ओढावल्यावर सामान्य माणूस कोलमडून पडतो. त्या वेळी त्याला आधार, दिलासा व धैर्य देऊन पुन्हा स्वत:च्या पायावर उभं राहण्यास प्रवृत्त करणं हे मोठं आव्हान असतं. हे आव्हान पेलण्याचं सामर्थ्य माजी केंद्रीय संरक्षणमंत्री शरद पवार यांनी १९९३ मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेल्या भूकंपाच्या वेळी दाखवलं होतं. पवार यांच्या सामर्थ्याने भारावून जाऊन प्रा. डॉ. शशिकांत चौधरी यांनी लिहिलेली कादंबरी म्हणजेच ‘धरणीमाय’!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com