कायलं मरल आमची बोली?...

झाडीपट्टी ही निसर्गाने समृद्ध असलेल्या प्रदेशाचा भाग आहे आणि त्याची बोलीही सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे. या बोलीतील वाक्प्रचार, शब्द आणि म्हणी आजही ग्रामीण जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत.
ForestCulture
ForestCulturesakal
Updated on

डॉ. धनराज खानोरकर-khanorkardhanraj17@gmail.com

झाडीपट्टी अनेक विशेषांनी समृद्ध आहे. हा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या जसा समृद्ध आहे, तसा सांस्कृतिकदृष्ट्याही भरीव आहे. झाडीपट्टयात झाड हा मुख्य घटक आहे. किंबहुना त्यावरुनच ‘झाडीमंडळ’ किंवा ‘झाडीपट्टी’ असे या प्रदेशाला म्हटले जाते. झाडांनी वेढलेला भाग आणि हिरवेकंच रान ही झाडीची शान आहे. काही पट्टयांत एकाच प्रजातीची झाडे असल्यामुळे लोकवस्त्यांना या झाडांवरुनच गावांची नावे पडल्याचे दिसते. उंबरी (उंबर), मोहगाव (मोह), बोरगाव (बोरी), चिचगाव (चिंच), वडगाव (वड), निमगाव (निम), जामडी (जांभूळ), आवळगाव (आवळा), परसटोला, पळसगाव (पळस), सावरगाव (सावरी), आमगाव (आंबा), खैरलांजी (खैर), कवटारा (कवट) इत्यादी ग्रामनामे वृक्षाधिष्ठित असून एकाच नावांची अनेक गावेही झाडीपट्टीत आढळून येतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com