Premium|Union Budget India: आम बजेट अर्थसंकल्पाची महत्त्वाची भूमिका हरवली का?

Indian economy: उदारीकरणानंतरच्या काळात अर्थसंकल्पाचे धोरणात्मक महत्त्व कमी होत गेले असून तो केवळ निधीवाटपाचा दस्तऐवज ठरत चालला आहे. करसवलती, पंचवार्षिक दृष्टी आणि मोठ्या घोषणांचा अभाव यामुळे ‘आम बजेट’ची पूर्वीची खासियत आता प्रश्नांकित होत आहे.
Union Budget India

Union Budget India

esakal

Updated on

प्रियदर्शन, saptrang@esakal.com

स्व तंत्र भारताचा पहिला अंतरिम अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर करणारे अर्थमंत्री शण्मुगम चेट्टी यांना, आपला पहिला पूर्ण अर्थसंकल्प मांडल्यानंतरच राजीनामा द्यावा लागला होता. असे सांगितले जाते, की त्यांच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याच्या चुकीची किंमत त्या वेळी त्यांना मोजावी लागली आणि नेहरूंनी त्यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता. तसेच शण्मुगम चेट्टी हे ब्रिटिश राजवटीबाबतही अतिशय उदार होते आणि खासगी भांडवलाबाबतही. असे म्हटले जाते, की ‘मिश्र अर्थव्यवस्था’ हा शब्दप्रयोग त्यांनीच प्रथम आपल्या अर्थसंकल्पात वापरला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com