Satara : जिल्‍ह्यात टंचाईची दाहकता वाढली: माणमध्ये ४२ गावांना टॅंकरद्वारे पाणी; ११ विहिरी, सहा बोअरवेलचे अधिग्रहण

माण तालुक्याच्या बहुतांश भागांत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने गतीने कार्यवाही करत ४२ गावे व २९१ वाड्यांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. या पाण्यावर ६५ हजार १५२ लोकसंख्या व ४० हजार २७० पशुधन अवलंबून आहे.
Tankers supplying water to drought-hit villages in Maan as 42 areas face severe scarcity; wells and borewells acquired.
Tankers supplying water to drought-hit villages in Maan as 42 areas face severe scarcity; wells and borewells acquired.Sakal
Updated on

सातारा : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ४५ गावे, २९८ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. माण तालुक्यानंतर आता पाटण, वाई, कोरेगाव तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. माण तालुक्यात सर्वाधिक ४२ गावे व २९१ वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com