Man taluka: सरपंच, पोलिस पाटील गाव सोडून शहरात स्थायिक; माणमधील अनेक गावांची स्थिती; ग्रामस्थांची ससेहोलपट!

impact of migration of village leaders on rural development: माण तालुक्यातील अनेक गावांत सरपंच, पोलिस पाटील शहरात स्थायिक; गावचा कारभार ठप्प, विकासकामे आणि दैनंदिन प्रशासकीय कामांसाठी ग्रामस्थांची अखंड धावपळ
Absentee Leadership in Villages Leaves Residents Helpless in Man Taluka

Absentee Leadership in Villages Leaves Residents Helpless in Man Taluka

sakal

Updated on

-रूपेश कदम

दहिवडी : माण तालुक्यातील अनेक गावांत ज्यांच्या हातात गावचा कारभार ते सरपंच आणि पोलिस पाटील हे आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवून मुंबई, पुणे, सातारा यांसारख्या शहरांमध्ये स्थायिक झाले असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com