माेठी बातमी! 'पूरनियंत्रणासाठी एक वर्षात पाणी वळवणार': मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील; 'अलमट्टी'च्या पाण्यावरुन खंडाजंगी

Monsoon Session : आमदार शिंदे म्हणाले, ‘‘कोल्हापूर, सांगली आणि कऱ्हाडला पाण्याचा फुगवटा आल्यानंतर प्रमुख रस्त्यांपासून गावे पाण्याखाली जातात. ८१ टीएमसी पाणी अडवावे, असा कृष्णा लवादाचा निर्णय झालेला आहे. आपण अनुशेषावर अडकलो आहोत.
Maharashtra’s Big Push for Flood Management: Almatti Water Dispute in Focus
Maharashtra’s Big Push for Flood Management: Almatti Water Dispute in FocusSakal
Updated on

मुंबई/सातारा : सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पुराची तीव्रता कमी करण्यासाठी एक वर्षात पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठी जागतिक बॅंकेच्या साहाय्याने ‘महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ हाती घेण्यात आल्याचेही माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com