'ज्या इंदिरा गांधींमुळे माझे वडील तुरुंगात गेले, त्या शाळेत शिकणार नाही'; चित्रा वाघ यांनी फडणवीसांबाबत सांगितला 'तो' किस्सा

Chitra Wagh, Emergency 1975 : भारताच्या स्वातंत्र्याच्या २८ वर्षांनंतर भारताच्या जनतेला वेठीस धरले गेले. तो दिवस काळा दिवस म्हणून भाजप साजरा करत आहे.
Chitra Wagh, Emergency 1975
Chitra Wagh, Emergency 1975esakal
Updated on

मलकापूर : संविधानाची मोडतोड करण्याचे काम ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने केले होते. लोकशाहीचा गळा घोटण्याचेही काम इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी केले. त्यांनी देशात आणीबाणी लादली होती. तो देशासाठी काळा दिवस होता, असे प्रतिपादन भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com