'शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे, CM फडणवीसांनीही दिल्या आहेत सूचना'; काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे?

Jaykumar Gore Dahivadi Visit : "सरकारने सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाईचा निर्णय घेतला आहे. सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा बांधावर जाण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.’’
Jaykumar Gore Dahivadi Visit
Jaykumar Gore Dahivadi Visitesakal
Updated on

दहिवडी : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी (Farmer), गोरगरीब जनता धाय मोकलून रडत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या, गोरगरीब जनतेच्या पाठीशी सरकार, प्रशासन ठामपणे उभे आहे, असा विश्वास ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी आजच्या नुकसान पाहणी दौऱ्यात अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा. मागील आठवड्यात माण तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. घरांसह शेती, रस्ते, पूल यांची मोठी हानी झाली. या नुकसानीची प्रातिनिधिक पाहणी मंत्री गोरे यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

After MLC Victory, Jaykumar Gore Targets Hidden Political Moves Within Alliance
Jaykumar Gore
Jaykumar Gore Says Mahayuti United, Open to Dialogue with Opposition
Political Sparks Fly as Gore Targets MP Over Delhi Road Remarks
Marathi News Esakal
www.esakal.com