Har Ghar Jal : मुदतवाढ तीनदा, तरीही मिळेना ‘हर घर जल’: जिल्ह्यात अद्याप ६० टक्के काम अपूर्ण; निधीची वानवा

Satara News : आतापर्यंत या योजनेला तीनदा मुदतवाढ देऊनही जिल्ह्यातील ६० टक्के कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मागील सहा वर्षांत एक हजार ५५६ योजनांपैकी केवळ ६८६ योजनांना अंतिम स्वरूप दिले आहे. निधीअभावी कामे रखडली आहेत.
The ‘Har Ghar Jal’ scheme faces delays with 60% of the work still pending due to fund shortages in the district.
The ‘Har Ghar Jal’ scheme faces delays with 60% of the work still pending due to fund shortages in the district.Sakal
Updated on

प्रशांत घाडगे

सातारा : ‘हर घर जल’ अंतर्गत जलजीवन मिशन योजना २०१९ मध्ये सुरू झाल्यानंतर मार्च २०२४ पर्यंत ही योजना १०० टक्के पूर्ण करणार असल्याची घोषणा मोदी सरकारने केली होती. मात्र, आतापर्यंत या योजनेला तीनदा मुदतवाढ देऊनही जिल्ह्यातील ६० टक्के कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मागील सहा वर्षांत एक हजार ५५६ योजनांपैकी केवळ ६८६ योजनांना अंतिम स्वरूप दिले आहे. निधीअभावी कामे रखडली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com