Satara News:'एक हजार ४२३ गावांत कृत्रिम तळी'; ग्रामपंचायतींचा पुढाकार, विसर्जनानंतर मूर्ती कुंभारांकडे करणार सुपूर्द

“Eco-Friendly Ganesh Visarjan: नद्या, तलावांमध्ये मूर्ती टाकल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. यंदा शासकीय पातळीवर प्रदूषण रोखून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये निर्माल्य पाण्यात टाकल्याने देखील प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते.
“Over 1,400 Villages Create Temporary Lakes for Idol Immersion”
“Over 1,400 Villages Create Temporary Lakes for Idol Immersion”Sakal
Updated on

सातारा : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी जिल्ह्यातील गणेश विसर्जनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी एक हजार ४२३ गावांमध्ये कृत्रिम तळी, जुन्या वापराविना असलेल्या पडक्या विहिरीत सोय केली आहे. नद्या, तलाव, विहिरीमध्ये मूर्ती विसर्जन टाळून जलप्रदूषण रोखण्यासाठी विसर्जनानंतर मूर्ती कुंभारांकडे सुपूर्द करण्यासाठी दोनशेहून अधिक ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला असून, निर्माल्यासाठी वेगळी सुविधा उपलब्ध केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com