Jaykumar Gore: ‘प्लॅन डी’ असता, तर चित्र वेगळे असते: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे; त्यांना सदस्य संभाळता येत नाहीत!

What is Plan D in Maharashtra politics Discussion: जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरणांवरून जयकुमार गोरे यांचा देसाईंना टोला; ‘प्लॅन ए, बी, सी’ यशस्वी, ‘डी’ असता तर समीकरणे बदलली असती असा दावा
Jaykumar Gore
Jaykumar GoreSakal
Updated on

सातारा : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत ज्यांना आपले सदस्य संभाळता येत नाहीत, त्यांंनी राजकारणावर चर्चा करू नये. ते सदस्य मनापासून भाजपसोबत आले आहेत. विराज शिंदे कोणाचे, कर्णेताई कोणाच्या? असा प्रश्न करून आमचा प्लॅन ए, बी, सी एक्झिक्युट झाला; पण प्लॅन डी एक्झिक्युट झाला असता, तर वेगळे चित्र दिसले असते, असे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com