Laxmi Yojana Satara : साताऱ्यातील अर्धांगिनी ‘लक्ष्मी’ राहिली नावडतीच! 'शेतजमिनींवर पत्नीला सहहिस्सेदार करणाऱ्या लक्ष्मी योजनेला अल्‍प प्रतिसाद'

Laxmi Yojana Farmland co-ownership in Satara : शेतकरी लक्ष्मी मुक्ती योजनेच्या माध्यमातून पत्नीच्या नावाने करू शकतो. पतीच्या निधनानंतर शेतकऱ्याच्या पत्नीला समाजात सन्मानाने जगता यावे, तिला त्‍या दु:खानंतर सावरण्‍याचे बळ मिळाले, यासाठी ही ‘लक्ष्मी मुक्ती योजना’ महायुती सरकारने सुरू केली आहे.
Although aimed at empowering women, the Laxmi Yojana sees minimal participation from Satara’s farmers in granting land rights to their wives
Although aimed at empowering women, the Laxmi Yojana sees minimal participation from Satara’s farmers in granting land rights to their wivesesakal
Updated on

सातारा : पतीच्या हयातीत शेतजमिनीला पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून लागावे, यासाठी शासनाने लक्ष्मी मुक्ती योजना सुरू केली आहे; पण या योजनेला जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. शंभर दिवस कृती आराखड्यात केवळ ११८९ लक्ष्मींची नावे सहहिस्सेदार म्हणून लावली गेली आहेत. यामध्ये सातारा तालुक्यातून सर्वाधिक ३७६ शेतकऱ्यांनी पत्नीच्या नावाच्या सातबारा नोंदी केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com