Mahabaleshwar News: लोकसहभागातून सुटेल मानव- वन्यजीव संघर्ष; महाबळेश्वर तालुक्यातील १०५ गावांची बैठ, वन विभागासोबत चर्चा

Collective Action Against Human-Wildlife Conflict: भविष्यात वन्यजीव व मानवी संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी महाबळेश्वर तालुक्यातील १०५ गावांतील लोकांनी वनअधिकारी यांच्या समवेत बहुचर्चित बैठकीत केली.
Mahabaleshwar: Forest officials and villagers from 105 villages discuss joint measures to prevent human-wildlife conflict.

Mahabaleshwar: Forest officials and villagers from 105 villages discuss joint measures to prevent human-wildlife conflict.

Sakal

Updated on

महाबळेश्वर: बिबट्या, रानडुकरे, रानगवा आदी प्राण्यांचा लोकवस्ती वावर वाढला असून, मानवी हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला, तर शेकडो जनावरांचा फडशा पाडला आहे. भविष्यात वन्यजीव व मानवी संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी महाबळेश्वर तालुक्यातील १०५ गावांतील लोकांनी वनअधिकारी यांच्या समवेत बहुचर्चित बैठकीत केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com