Jayant Patil : कुरघोड्यांमुळे जिल्हा पुरोगामी विचाराला मुकला: आमदार जयंत पाटील

Undale News : एकमेकांच्या राजकीय कुरघोडीत विरोधकांना फायदा झाला. त्यामुळेच सातारा जिल्हा पुरोगामी विचाराला मुकल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
Jayant Patil
Jayant PatilSakal
Updated on

उंडाळे : विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचाराचा प्रतिनिधी निवडून न आल्याची खंत आहे. स्थानिक राजकारणाच्या हेवेदावे व एकमेकांच्या राजकीय कुरघोडीत विरोधकांना फायदा झाला. त्यामुळेच सातारा जिल्हा पुरोगामी विचाराला मुकल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com